Current Recruitment 2023 | mahajobs | Vartaman Bharti | नोकरी

Sunday, June 6, 2021

National Level Online Quiz on भारतीय संविधान: साक्षरता प्रश्नमंजुषा

भारतीय संविधान: साक्षरता प्रश्नमंजुषा

 

भारतीय संविधान: साक्षरता प्रश्नमंजुषा


प्रश्न.१८ नागरिकत्वाच्या संदर्भातील तरतूद भारतीय संविधानातील.......... मध्ये देण्यात आली आहे

भाग कलम ते ११

भाग कलम १८ ते २७

भाग कलम १२ ते ३५

भाग कलम ते २३

Answer :  भाग कलम ते ११

 

प्रश्न १२ संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते

डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पंडित नेहरू

सरदार वल्लभाई पटेल

Answer :  डॉ. राजेंद्र प्रसाद

 

प्रश्न. 9 संविधान म्हणजेच ............... होय

एक पुस्तक

नियमावली

प्रास्ताविक

राज्यघटना

Answer :  राज्यघटना

 

प्रश्न. ११ राज्यघटनेच्या ........... व्या कलमानुसार भारताची अंतर्गत वा बाह्य सुरक्षितता धोक्यात आली असता राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात

३५२

३५९

३५१

३५८

Answer :   ३५२

 

प्रश्न.१६ आपल्या देशाचे राष्ट्रगीत कोणते आहे ?

वंदे मातरम 

जन गन मन

सारे जहाँ से अच्छा

आम्ही भारताचे लोक

Answer :   जन गन मन

 

प्रश्न 25 संविधानाने कलम ........नुसार महाराजा, रावबहादुर सरकार इत्यादी किताबे रद्द ठरविली आहेत.

१८

२२

२५

५५

Answer :   १८

 

प्रश्न : संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला

वर्षे, ११ महिने, १७ दिवस

वर्षे, ११ महिने, १८ दिवस

वर्षे, ११ महिने, १६ दिवस

वर्षे, ११ महिने, १९ दिवस

Answer :    वर्षे, ११ महिने, १८ दिवस

 

प्रश्न.१९ लोकप्रतिनिधींनी पक्षांतर केल्यास संसदेचे किंवा राज्याच्या विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याचा अंतर्भाव भारतीय संविधानातील परिशिष्टा ..........मध्ये आहे.

परिशिष्ट-

परिशिष्ट-

परिशिष्ट- १०

परिशिष्ट- १२

Answer :   परिशिष्ट- १०

 

प्रश्न १० स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला आहे

14 ते 18

19 ते 22

25 ते 28

23 24

Answer :   19 ते 22

 

प्रश्न : संविधान सभेने घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त केलेले होते?

डॉ.राजेंद्रप्रसाद

बी.एन. राव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

सच्चिदानंद सिन्हा

Answer :   बी.एन. राव

 

प्रश्न : भारतीय संविधानाचा स्विकार केव्हा केला गेला?

२६ जानेवारी १९५०

२६ नोव्हेंबर १९४९

२६ नोव्हेंबर १९५०

२९ ऑगस्ट १९४७

Answer :   २६ नोव्हेंबर १९४९

 

प्रश्न : २६ जानेवारी हा दिवस .................म्हणून साजरा केला जातो

स्वातंत्र्यदिन

प्रजासत्ताक दिन

गणतंत्र दिन

पर्याय बरोबर

Answer :   पर्याय बरोबर

 

प्रश्न. २४ सार्वजनिक रोजगारात समान संधी देण्याची तरतूद कलम........ मध्ये करण्यात आली आहे.

१६

१७

२९

३०

Answer :   १६

 

प्रश्न.१५ भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या शासन प्रणालीचा स्वीकार केला नाही

संसदीय

घटनात्मक

प्रजासत्ताक

अध्यक्षीय

Answer :   अध्यक्षीय

 

प्रश्न : भारतीय संविधान मूळ .................भाषेत आहे

इंग्रजी 

हिंदी

मराठी

फारसी

Answer :   इंग्रजी

 

प्रश्न : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला संबोधले जाते

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.राजेंद्रप्रसाद

सरदार वल्लभभाई पटेल

पंडित नेहरू

Answer :   डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 

प्रश्न.१४..........यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजास मान्यता देण्यात आली

पिंगली वैंकय्या

मॅडम भिखाजी कामा

मोहम्मद इक्बाल

रवींद्रनाथ टागोर

Answer :   पिंगली वैंकय्या

 

प्रश्न.२२ भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष एकात्मता हे शब्द ........व्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आले

 

१०

४२

५६

Answer :   ४२


प्रश्न.२० भारतीय संविधानाने आपल्या नागरिकांना भाषणस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सभा वा संघटना स्थापण्याचे स्वातंत्र्य, पेशा निवडण्याचे स्वातंत्र्य तसेच जीविताचा अधिकार ...........या कलमानुसार दिला आहे.

कलम ११-१५

कलम २३-२७

कलम ३०-३५

कलम १९-२२

Answer :   कलम १९-२२

 

प्रश्न : भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून सुरु झाली

२६ जानेवारी १९५०

२६ नोव्हेंबर १९४९

२६ नोव्हेंबर १९५०

२९ ऑगस्ट १९४७

Answer :   २६ जानेवारी १९५०

 

प्रश्न १३ मूळ संविधानात------ भाग ------- कलमे आहेत 

24 444 

22 440

22 395

25 395

Answer :   25 395

 

प्रश्न. २३ भारतीय संविधानातील........... कलम नुसार कोणासही लिंग, धर्म, वंश, जात, रंग जन्मस्थानावरून भेदभाव करता येत नाही

१०

१२

१५

१८

Answer :   १५ 


प्रश्न. १७ संविधान सभेच्या ............ सदस्यांनी भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत

२८६

२८७

२८४

२८५

Answer :   २८४

 

प्रश्न . सद्यस्थितीत संविधानात एकूण किती कलमांचा समावेश आहे

३९५

४४८

३८५

३८०

Answer :   ४४८

 

प्रश्न.२१ मूलभूत अधिकारांचे हनन झाले आहे असे वाटल्यास कोणत्याही व्यक्तीस कलम .......... अन्वये सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा हक्क आहे

५५

६७

३२

२०

Answer :   ३२


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdUfByJ95v9dZO-Ma2NrPsO8XnKBIQMB0AqQ2LdyJQYmkx55g/viewform

 

No comments:

Post a Comment

if you have any doubt please let me know